नाव त्यांचे आजही चर्चेत नाही
By Ramesh on कविता from www.rameshthombre.com
द्यायची असते', म्हणूनी देत नाही
दादही मी द्यायचो लाचेत नाही !
सोबत्यांच्या आठवांनी धुंद होतो
मी कधीही एकट्याने घेत नाही !
मी मनाचे ऐकले नसते कधी, पण
जायचे असते तिथे तन नेत नाही
चांगले नसते कधीही राजकारण
पण तरीही सोडण्याचा बेत नाही
गाळला मातीत आहे घाम आम्ही
फक्त पाण्यावर पिकवले शेत नाही
सोसतो आहे उन्हाळा मीच माझा
मी कुणाच्या सावलीला येत नाही
जायचे तर जा पुढे तू एकट्याने
मी तसाही कोणत्या
दादही मी द्यायचो लाचेत नाही !
सोबत्यांच्या आठवांनी धुंद होतो
मी कधीही एकट्याने घेत नाही !
मी मनाचे ऐकले नसते कधी, पण
जायचे असते तिथे तन नेत नाही
चांगले नसते कधीही राजकारण
पण तरीही सोडण्याचा बेत नाही
गाळला मातीत आहे घाम आम्ही
फक्त पाण्यावर पिकवले शेत नाही
सोसतो आहे उन्हाळा मीच माझा
मी कुणाच्या सावलीला येत नाही
जायचे तर जा पुढे तू एकट्याने
मी तसाही कोणत्या